नुसत्या पहाटच्या अंधारात महादेवाला पाणी घातल्याने कारखान्याचे प्रश्न सुटत असतील तर बरे होईल – डॉ. वसंत पुंडे मा. संचालक आदिनाथ कारखाना
करमाळा प्रतिनिधी देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापुर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात जवळ ४८ साखर कारखाने आहेत, त्यापैकी…