कृषी मंत्र्यांची घोषणा म्हणजे उचलली जिभ लावली टाळ्याला – अण्णासाहेब सुपनवर (बळीराजा शेतकरी संघटना)
जेआरडी माझा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणणाऱ्या कृषी मंत्र्यांची घोषणा खोटी ठरली. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्यामुळे करमाळा तालुक्यावरती…