उजनी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी गणेश चिवटे मैदानात ; आठ तास वीजपुरवठ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये शेतीपंपांसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले…