Latest Post

देवळाली परिसरात वादळी वारा व अवकाळी पावसाचा तडाखा ; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान : आशिष (आण्णा) गायकवाड माजी सरपंच देवळाली आदिनाथची तिजोरी मकाईसाठी वापरली, ५ मार्च २०२२ रोजी मकाईस १ कोटी ६० लाख ६५ रुपये आरटीजीएस केले गेले : सूनील तळेकर करमाळ्यात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा ८ जुन रोजी मी स्वतः रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार : आमदार नारायण आबा पाटील यांचा महावितरणला इशारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष ; बीडीओंकडे चौकशीची मागणी -माजी सरपंच लक्ष्मी सरवदे

सीना नदीला आलेल्या महापुरात बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार : तालुकाध्यक्ष योगेश पाटील

करमाळा प्रतिनिधी मागील दहा ते पंधरा दिवसापासून सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यापैकी…

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात सत्याग्रह आंदोलन

करमाळा प्रतिनिधी देशातील विशेषतः महाराष्ट्रातील अनेक भागात पुरामुळे शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झालेली आहेत. जमिनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत.…

न्यू इरा पब्लिक स्कूल चिखलठाण च्या दोन विद्यार्थीनीची कुस्ती व धनुर्विद्या स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड

करमाळा प्रतिनिधी सोलापूर ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत शालेय सोलापूर जिल्हास्तरीय स्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी कुस्ती…

करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी सचिन तपसे…

करमाळा तालुका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा या शाखेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुषमा ज्योतीराम गिरवलकर यांची निवड‌

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा या शाखेच्या महिला तालुकाध्यक्षपदी सुषमा ज्योतीराम गिरवलकर यांची निवड…

संगोबा पुलावरून जाणाऱ्या बससेवा सुरू होणार : विद्यार्थी, ग्रामस्थ यांना दिलासा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील महत्त्वाचा संगोबा पुल वाहतुकीसाठी बंद असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.…