पालकमंत्र्यांच्या सततच्या बदल्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याचा बट्ट्याबोळ, जनशक्तीचे अतुल खूपसे-पाटील यांचा घणाघात
कमलाई नगरी प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीच्या सत्तेच्या साठमारीमुळे, फोडाफोडी आणि जोडाजोडीमुळे राज्यातील जनतेचे खऱ्या अर्थाने वाटोळं झालं आहेच,…