बाधित शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा २ जून ला मोर्चा काढण्याचा दिला इशारा : जनशक्तीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी गेल्या आठवड्याभरापासून सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकांवर बसला…