Author: Jayant

प्रत्येक कुटुंबाकडे भारतीय संविधानाची प्रत असणे गरजेचे – न्यायाधीश अमित शर्मा

करमाळा प्रतिनिधी प्रत्येक कुटुंबाकडे धर्मग्रंथाबरोबरच भारतीय संविधानाची प्रत असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण माणसाचं जगणं काय आहे आणि त्या जीवनामध्ये…

करमाळा शहरातील मेन रोड वरील रस्ते डांबरीकरणास आमदार फंडातून मंजुरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक ते पोथरे नाका या मुख्य मेनरोड वरील रस्त्याच्या डांबरीकरणास आमदार नारायण पाटील यांच्या…

मा.आ.संजयमामा शिंदे यांचा कागदोपत्री विकास करमाळा शहरात दिसू लागला : विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये – विनय काका ननवरे

करमाळा प्रतिनिधी नगर विकास विभागाकडून तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा पालिका हद्दीतील महात्मा फुले चौक पुतळा ते जि.प.विश्रामगृह…

करमाळा मंडलाधिकाऱ्यानी पक्षपातीपणे निकाल दिल्याचा महिलेचा आरोप : तहसीलदारांकडे तक्रार !

करमाळा प्रतिनिधी केम येथील जमीन गट नं.३३८/३ मधील जमीन सागर संभाजी वाघमोडे यांनी सारिका महावीर व सारिका सुधीर तळेकर यांना…

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरी संदर्भात मंत्री स्तरावर बैठक घ्यावी – संचालक सतीश नीळ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याला वरदायिनी ठरणाऱ्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरी संदर्भात मंत्री स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येऊन ही योजना…

नगरपरिषद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

करमाळा प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय व करमाळा नगरपरिषदे तर्फे भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती…

करमाळा शिक्षक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते…

गणेश चिवटे यांच्या हस्ते वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

वाशिंबे प्रतिनिधी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे भव्य…

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कार्यतत्परता — तरटगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

करमाळा प्रतिनिधी चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीवरील अनेक बंधारे तुटले, नदीने पात्र बदलले आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.…