सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? येवले यांचा सवाल !

करमाळा(प्रतिनिधी) – केंद्र व राज्य शासनाच्या तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार देशातील व राज्यातील सुशिक्षित-बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने…

मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने सर्वांनी दक्षता घेऊन काम करावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी 4 जून रोजी होणार मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय…

करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी ओढे नाले साफ सफाई करावे – माजी नगरसेविका बानू फारुक जमादार

करमाळा प्रतिनिधी             करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले ओढे यांची साफसफाई करावी अशी मागणी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेविका…

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम, शाळेचा होणार मुंबई येथे सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेची एकमेव प्राथमिक शाळा

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मॉनिटर या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 या…

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे उपाययोजना कराव्यात – अध्यक्ष संतोष वारे

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे उपाययोजना कराव्यात – अध्यक्ष संतोष वारे करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे…

खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा : उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

*खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा : उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट* करमाळा – माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार…

जिल्ह्यात रेशीमच्या उत्पादन वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, दिनांक 28(जिमाका):-रेशीम उद्योग हा शेतीवर आधारित महत्वपूर्ण उद्योग असून रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. सोलापूर जिल्ह्यातील हवामान रेशीमचे उत्पादन…

ऊस, केळी व इतर उभी पिके अन् पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी मायनस मध्ये गेलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे शासनाने तात्काळ योग्य नियोजन करावे – भाजपा यूवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी चालु वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने उजनी धरण अर्ध्यापेक्षा जास्त भरले नव्हते. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे उजनीच्या पाण्याने…