शहरातील किल्ला विभाग येथे दूषित पाणी,नागरिकांचे आरोग्य धोक्यात
किल्ला विभागात दूषित पाणी पुरवठाकरमाळा प्रतिनिधीकरमाळा शहरातील किल्ला विभाग येथे दूषित पाणी येत आहेयामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे पहिलेच…
तालुक्याचे विकासासाठी आपण आपला वेळ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी देत आहोत-संचालिका रश्मीदीदी बागल
तालुक्याचे विकासासाठी आपण आपला वेळ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी देत आहोत-संचालिका रश्मीदीदी बागलकरमाळा प्रतिनिधी- सत्ता असो अथवा नसो लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी…
आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन महिला पोस्ट मास्तर प्रियंका राजेंद्र पासंगराव यांचा सन्मान
आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन महिला पोस्ट मास्तर प्रियंका राजेंद्र पासंगराव यांचा सन्मान आज निंभोरे येथे आर.व्हि.ग्रुप तर्फे नूतन…
खातगाव नं.2 शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा
खातगाव नं.2 शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा करमाळा प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.2 या शाळेत इयत्ता…
मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले
मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी…
ज्योती मुथा या बॅगलेस ऑफ इंडिया या संस्थेमधून ऑफलाइन दोन दिवसाचे सक्सेसफुली वर्कशॉप करून आलेल्या आहेत
ज्योती मुथा या बॅगलेस ऑफ इंडिया या संस्थेमधून ऑफलाइन दोन दिवसाचे सक्सेसफुली वर्कशॉप करून आलेल्या आहेत करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील…
कृषी विभागामार्फत करमाळा तालुक्यासाठी 24 कोटी 75 लाख अनुदानित वितरित – आ. संजयमामा शिंदे
कृषी विभागामार्फत करमाळा तालुक्यासाठी 24 कोटी 75 लाख अनुदानित वितरित – आ. संजयमामा शिंदे करमाळा प्रतिनिधी भारत सरकार व महाराष्ट्र…
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांना वारंवार लेखी स्वरूपात…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न करमाळा प्रतिनिधी सालाबादाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मु. पो. आवाटी, ता. करमाळा, जि.…
गांधी घराण्यामुळे देश स्वातंत्र्य झाला आहे आज सत्ताधारी मंडळी त्यांच्यावर चुकीचे आरोप करीत आहे मोठी शोकांतिका आहे – आमदार रवींद्र धंगेकर
देशात राज्यात सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने आणि कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेऊन कामाला लागावे…